Subscribe Us

header ads

तब्बल सहा महिन्यानंतर नितेश जी उपाध्याय आणि वैभव जी स्वामी यांची विशेष भेट संपन्न होऊन मुंबई येथील चालू घडामोडी वर चर्चा संपन्न होऊन आमचे परम नेते वैभव जी स्वामी साहेब आज बीड येथून थेट हैदराबाद कडे झाले रवाना


(बीड प्रतिनिधी) गेल्या सहा महिन्या पासून आमचे परम स्नेही मित्र तथा दैनिक आदर्श पोल-खोल चे संपादक साहेब मा श्री नितेश जी उपाध्ये साहेब हे मुंबई प्रदेश या ठिकाणी काही महत्वाच्या विशेष कामानिमित्त गेले होते ते काम आटपून तब्बल सहा महिन्यांनी आज बीड येथे येतात च आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय श्री वैभव स्वामी साहेब यांची आज नितेश जी उपाध्ये यांनी मुंबई येथून येताच बीड येथे वैभव जी स्वामी साहेब यांची खास करून विशेष भेट घेतली आणि वैभव जी स्वामी साहेब यांनी नितेश जी उपाध्याय यांच्यासोबत मुंबई येथील विशेष चालू घडामोडी वर चर्चा संपन्न करून लगेच आमचे परम नेते वैभव जी स्वामी साहेब  हे हैदराबाद कडे रवाना झाले यावेळी या भेटीदरम्यान उपस्थित असलेले एडवोकेट कायदे सल्लागार कायदेपंडित विलास जी जोशी साहेब बीड जिल्हा सत्र न्यायालय तसेच हरिभक्त परायण वेदशास्त्रसंपन्न आनंद महाराज खडकीकर रामतीर्थ मठ एमायडिसी बीड तसेच पत्रकार चंदू नाना बिडकर तसेच पत्रकार किशोर जी सोनवणे तसेच उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा