तसेच ठाकरे सरकारने लोकहिताच्या व शेतकर्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली व त्याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला कसा घेता येईल याची माहिती दिली, या अभियानास शेतकरी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. या अभियानांतर्गत संघटनात्मक बांधणी, पक्ष बांधणी, बुथरचना बुथप्रमुख, गटप्रमुख, सह-गटप्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या. पदाधिकार्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेतला व या संदर्भात चर्चा केली.
यावेळी उपस्थित महिला जिल्हाप्रमुख संगिता ताई चव्हान, जिल्हा संघटक नितिन भैया धांडे, अभिजीत पंडित, रोहीत भैय्या पंडीत, यशराज पंडीत, पंढरीनाथ बापू लगड, लताताई कालगुडे, उप-जिल्हाप्रमुख शेख एजाज भाई, बबलू खराडे, गोविंद महाराज, शेख फर्जना ताई, तालुकाप्रमुख कालिदास नवले, गोरख सिंघण, शिनूभाऊ बेदरे, चंद्रसेन जाधव, युवासेना तालुकाप्रमुख साहिल देशमुख, शेखर शिंदे, सरपंच कैलास भिसे भिसे, दिनकर काळे, बापूसाहेब काळे, अविनाश पंडित, जिजा जामकर, युवराज मस्के किसन भोसले राम मतकर, अमोल पंडित, माऊली नवले, सुरेश काळे, सखाराम सौदलकर, सरपंच सचिन काळे, सचिन पंडित, गोपाल पंडित, सौरभ काळे, जीजा काळे, मुसा सय्यद, महादेव शिंदे, राजाभाऊ भावले, विठ्ठल वरकटे, आसाराम पवळ, तात्या काळे, यांच्या सह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या