Subscribe Us

header ads

राज्य महामार्ग 55 वडवणी ते ढोरवाडी ,रस्त्याचे खड्डे व पुलाचे काम तात्काळ दुरुस्त करा-- बद्रीनाथ वरकटे


वडवणी प्रतिनिधी/ वडवणी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 55 ,वडवणी ते ढोरवाडी रस्त्यावर अनेक खड्डे ,पडले असून, कानापूर येथील पुल वाहून गेला आहे, या रस्त्यावर खूप मोठी वाहतूक होत असून, सदरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे, यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे,  आहे, , तसेच कान्हापुर येथील पूल वाहून गेल्यामुळे, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे ,तरी मा,साहेबांनी तात्काळ तात्काळ लक्ष घालून सदरील रस्त्याची व पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, नसता नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रुप ग्रामपंचायत ढोरवाडी चे सरपंच बद्रीनाथ वरकटे यांनी केला आहे,  त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा