Subscribe Us

header ads

घाटसावळी येथे राजरत्न जी आंबेडकर यांचे जंगी स्वागत


प्रतिनिधी नवनाथ गोरे मो 9823310880

वाकनाथपुर प्रतिनिधी/भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न जी आंबेडकर यांचे आज सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी घाटसावळी येथे जंगी स्वागत करण्यात आले आहे. राजरत्न जी आंबेडकर हे रविवार दिनांक 12 सप्टेंबर पासुन बीड दौऱ्यावर आले असून गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.आज घाटसावळी येथे राजरत्न जी आंबेडकर हे गेले असता त्यांचे  महिला ,पुरुष आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार  घालून राजरत्न जी तुम आगे बढो हम आपके साथ है अशा घोषणा देत जंगी स्वागत केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा