प्रतिनिधी नवनाथ गोरे मो 9823310880
वाकनाथपुर प्रतिनिधी/भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न जी आंबेडकर यांचे आज सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी घाटसावळी येथे जंगी स्वागत करण्यात आले आहे. राजरत्न जी आंबेडकर हे रविवार दिनांक 12 सप्टेंबर पासुन बीड दौऱ्यावर आले असून गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.आज घाटसावळी येथे राजरत्न जी आंबेडकर हे गेले असता त्यांचे महिला ,पुरुष आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून राजरत्न जी तुम आगे बढो हम आपके साथ है अशा घोषणा देत जंगी स्वागत केले आहे.
0 टिप्पण्या