Subscribe Us

header ads

साखर आयुक्त साहेब कारखाने शेतकऱ्यांना का ? फसवतात याचा विचार करा नंतर ऊसतोडणी मजुरांवर पैसे मागितले म्हणून कारवाई करा---- जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब भांगे

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड प्रतिनिधी_बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ऊसतोडणी मजुराराच्या मुलाने साखर आयुक्त यांस प्रतिउत्तर.आझाद हिंद ऊसतोडणी कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बप्पासाहेब भांगे साखर आयुक्तांना प्रतिउत्तर दिले आहे.23/9/2021 ला ऊसतोडणी कामगारांच्या संदर्भात साखर आयुक्तांनी एक निर्णय घेतला होता. की मुकादम ऊसतोडणी कामगारांनी शेतकऱ्यांना ऊसतोडणी साठी  पैसे मागीतले की कामगारावर कारवाई केली जाईल . परंतु  साखर आयुक्तांना येवडच सांगायच आहे की ऊसतोडणी लेबर यंत्रणेकडून किंवा ऊसतोडणी लेबर यंत्रणेच्या नावाखाली  ग्रुप लिडर. शेतकी आधिकारी. आणि ऊस वातुकदार कारखान्यांना फसवतात .आणि कारखानदार नुकसानीत येतात. आणि कारखाने नुकसान भरपाई म्हणून शेतकर्यांचे पैसे वेळेवर देत नाहीत. किंवा जेवडी नुकसान ऊसतोडणी कामगारांच्या नावाने झाली तेवडे पैसे शेतकरी बांधवांना कमी देतात. साखर आयुक्त कारखान्याच्या फायद्या साठी काम करतात का? ऊसतोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी साखर आयुक्त आहे.साखर आयुक्त कारखान्याच्या हिताचे काम करतात असे मत देखील जिल्ह्याध्यक्ष बप्पासाहेब भांगे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे  केले  आहे.कारखाण्याकडून शेतकरी , यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.  हे साखर आयुक्तांना माहिती आहे का ? ते सांगावे सतत ऊसतोडणी मजुर फसवतात असे नाही ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात कष्ट करतात आपली उपजीविका भागवण्यासाठी आपल्या पोटासाठी पैसे मागतात, म्हूणून ऊसतोडणी मजुरांवर कारवाई का ? ऊसतोडणी मजूर हे शेतकरी नाहीत का ? याचा विचार साखर आयुक्तांनी करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा