बीड स्पीड न्यूज
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक तेजेस कुमार यांनी केली.कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना प्रमुख उपस्थितीती असलेले पत्रकार दत्तात्रय काळे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेने या देशातील सर्वसामान्य माणसापासून सर्वांनाच समान अधिकार दिलेले आहेत. स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या तत्वाचा प्रामुख्याने राज्यघटनेत अंतर्भाव करण्यात आला आहे. संपूर्ण जगातील लिखित अशी भारताची सर्वात मोठी राज्यघटना आहे. घटनेची उद्देशिका सर्वांना मुखोद्गत असणे आवश्यक असून राज्यघटनेचा जागर होणे आवश्यक आहे. दिल्ली वर्ल्ड
पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनि आजच्या कार्यक्रमात सादर केलेली नाटिका अत्यंत बोधपूर्ण असून शालेय विद्यार्थ्यांना घटनेतील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या माध्यमातून काळातील आणि त्यांच्यात ते रुजतील असा विश्वास व्यक्त केला.शाळा प्रशासनाने राबवलेल्या उपक्रमाचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.तसेच पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी शाळेची वाटचाल खुप चांगल्या दिशेने सुरु असुन संस्था चालकांचे या संस्थेबद्दलचे ध्येय खुप मोठे आहेत व नक्किच या शाळेच्या माध्यामातून आदर्श विद्यार्थी व आदर्श नागरिक घडवले जातील असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना संविधाना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी भारतीय राज्य घटनेच्या प्रास्तावनेचे वाचन केले व 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना आदरांजलीही वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गीत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.राज्यघटनेने या देशातील सर्वसामान्य माणसापासून सर्वांनाच समान अधिकार दिलेले आहेत. स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या तत्वाचा प्रामुख्याने राज्यघटनेत अंतर्भाव करण्यात आला आहे. संपूर्ण जगातील लिखित अशी भारताची सर्वात मोठी राज्यघटना आहे. घटनेची उद्देशिका सर्वांना मुखोद्गत असणे आवश्यक असून राज्यघटनेचा जागर होणे आवश्यक आहे. दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनि आजच्या कार्यक्रमात सादर केलेली नाटिका अत्यंत बोधपूर्ण असून शालेय विद्यार्थ्यांना घटनेतील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या माध्यमातून काळातील आणि त्यांच्यात ते रुजतील असा विश्वास व्यक्त केला.शाळा प्रशासनाने राबवलेल्या उपक्रमाचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.तसेच पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी शाळेची वाटचाल खुप चांगल्या दिशेने सुरु असुन संस्था चालकांचे या संस्थेबद्दलचे ध्येय खुप मोठे आहेत व नक्किच या शाळेच्या माध्यामातून आदर्श विद्यार्थी व आदर्श नागरिक घडवले जातील असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना संविधाना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी भारतीय राज्य घटनेच्या प्रास्तावनेचे वाचन केले व 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना आदरांजलीही वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गीत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या