बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा या रस्त्याचे काम तीन वर्षापासून बंद
वाकनाथपुर प्रतिनिधी-: ग्रामीण भागातील विकास कामे मंजुर होऊन देखील कामे पुर्ण होत नाहीत.कामे का बंद आहेत या कडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाही.बीड पासुन १५ किमी अंतरावर असणारे वाकनाथपुर हे गाव
या गावाचा विकास काही केल्या होत नाही. या गावात जाण्यासाठी कोणत्याही बाजूने डांबरी रस्ता नाही गावाला तीन बाजूने नद्या आहे. परंतु ऐकाही नदिवरती पुल झालेला नाही. आता काही वर्षा पूर्वी वाकनाथपुर ते
म्हाळस जवळा या गावाला जोडला जाणारा डांबरी रस्ता मंजुर झाला या रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली पण खडी आणि मुरूम टाकून या रस्त्याचे काम कोरोना काळात बंद केले. ते काम अद्याप ही चालु करण्यात आले
0 टिप्पण्या