बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
नागरिकांमधून व्यक्त होत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनधारकांना ट्रॅफिक जाम चा अनुभव घ्यावा लागतो. हा रस्ता जुने बीड आणि नवीन बीड यांना जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते.बऱ्याच वेळा तासनतास ट्रॅफिक जाम होते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्ता अरुंद असल्याने व्यापाऱ्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरी या प्रस्तावित मार्गाचे रुंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
0 टिप्पण्या