बीड स्पीड न्यूज
पर्यावरण-पुरक रक्षाबंधन!
बीड -: गुरूवार (दि.११) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांना इन्फंट इंडिया च्या विद्यार्थी भगिनींनी फुले व पानांपासून स्वतः तयार केलेली राखी बांधून पर्यावरण-पुरक रक्षाबंधन साजरा केले.या उपक्रमातून विद्यार्थीनींनी पर्यावरण-पुरक उत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा संदेश दिला आहे.याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी विद्यार्थी भगिनींचे कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या